Friday, August 21, 2009
अबोलीचे बोल
कधी असं होत का, की बोलायची खूप इच्छा असते पण शब्द ओठातूनच माघार घेतात, अबोल होतात. असं का होत याची कारण वेगवेगळी असू शकतात. पण हे अबोल झालेले शब्द त्यांच्या भावना व्यक्त करण्यासाठी सुरक्षित जागा शोधू लागतात आणि असा सुरक्षित कोपरा मिळाला की धो-धो बरसून जातात. नाही बरसले, तर मात्र तडकतात आणि फुटून जातात. पण फुटताना उडालेले कण निखारयासारखे, आपल्याच माणसाला चटके देऊन जातात. आणि या दोन्ही शक्यतांमधले काहीच झाले नाही तर हेच शब्द गोठून जातात...आपल्याला ऐकणार कोणीच नाही असं म्हणून आतल्या आत झुरत रहातात. या गोठलेल्या शब्दांना प्रवाहित करण्याचा हा एक प्रयत्न!
Subscribe to:
Post Comments (Atom)
keep writing..
ReplyDeletekeep writing
ReplyDeletekeep writing
ReplyDeletekhupach chan prayatna aahe ha..keep writing.so nice
ReplyDeletemast mast aani mast.....keep it up
ReplyDelete